तुझ्या आठवणींचे क्षण…
निष्पर्ण फांद्यांना जशा, वसंतात नव्या पालव्या फुटतात… तुझ्या आठवणींचे क्षण मला, तसेच नव्याने भेटतात… ग्रीष्मातील उन्हाचे, जसे चटके सर्वांगी… तुझ्या विरहात होरपळणार,
Read moreनिष्पर्ण फांद्यांना जशा, वसंतात नव्या पालव्या फुटतात… तुझ्या आठवणींचे क्षण मला, तसेच नव्याने भेटतात… ग्रीष्मातील उन्हाचे, जसे चटके सर्वांगी… तुझ्या विरहात होरपळणार,
Read moreचित्रकवितेचे संयोजक व कवी अमर ढेंबरे यांच्या लेखणीतून उतरलेले ५ सुंदर विचार जे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील. चित्रफितीच्या स्वरूपातील हे
Read moreवाचल्याने काय होते? हा प्रश्न सहसा कुणाला पडणार नाही..परंतु स्मार्टफोन व इंटरनेटच्या जमान्यात एकाग्र वाचण्याचे महत्व तसे कमीच झालेले आहे. किंबहुना स्मार्टफोनवरील
Read moreक्षितिज – एक कवीमनाचा मुलगा आहे. विकास त्याचा मित्र. नियती हे त्याच्याच कॉलेजमधील एक मुलगी जिच्यावर क्षितिजच प्रेम आहे. क्षितिज
Read moreमनाचे पाय घसरले नकळतच अन कोसळलो मी कोसळतच गेलो खोल त्या गर्तेत अन वाहवत गेलो खोल बुडालो जिथे तळ नव्हताच
Read more“केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” समर्थ रामदास स्वामींनी बोललेले हे वाक्य ऐकायला सोपे असले तरी त्यात खूप मोठा
Read moreकाय आहे खरं प्रेम? प्रेमाच्या आणि किंबहुना खऱ्या प्रेमाच्या व्याख्या जेवढ्या करता येतील तेवढ्या कमीच. प्रेमाला तस शब्दात बंधन अवघडच आहे
Read moreवसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी, सागराच्या निळ्याशार पाण्यात, त्या सूर्याने स्वतःचे प्रतिबिंब पहावयास डोकवावे… अन मग हजारो लाटांनी, चकाकते रूप घेऊन
Read moreआईची माहिती सांगावी तेवढी कमीच आहे…. आपण अनेकदा आपल्याला देवाने काय दिल हा प्रश्न विचारीत असतो.. परंतु आपल्यावर निस्सीम प्रेम
Read more